कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतमाल वाहतूक, साठवणूक आणि विपणनाचे नियोजन

  • Post author:
  • Post category:Uncategorized
  • Post last modified:30 June 2020
  • Reading time:22 mins read

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतमाल वाहतूक, साठवणूक आणि विपणनाचे नियोजनसध्या लॉकडाउनच्या काळामध्ये भाजीपाला, फळे, दुध, अन्नधान्ये व किराणा या बाबींची जनतेस नितांत गरज आहे. पैकी किराणा आणि अन्नधान्याचे चांगल्याप्रकारे नियोजन होत असून ग्राहकांना गरजेपुरती उपलब्धता आहे. परंतु नाशवंत शेती उत्पादनांच्या बाबतीत मागणी व पुरवठा समिकरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनास कठोर निर्बंध लागु करावे लागत आहेत. याचे विपरीत परिणाम ग्राहक आणि शेतकरी यांना भोगावे लागत  आहेत. या समस्यांवर निराकरणासाठी खालील बाबींचा नियोजनात अंतर्भाव करण्यात यावा.1. शेत मालाची काढणी व विक्रि नियोजन:सद्यस्थितीमध्ये शेतमालाच्या काढणी आणि…

Continue Readingकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतमाल वाहतूक, साठवणूक आणि विपणनाचे नियोजन

सोयाबीन पीकासाठी तन नियंत्रण

आंतरमशागतसोयाबीन पिकास सुरवातीचे ६-७ आठवडे हे तण वाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असल्याने सुरवातीला पीक तणविरहीत ठेवणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यासाठी २०-३० दिवसांनी एक कोळपणी तर ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी. त्याचबरोबर गरजेनुसार १-२ खुरपण्या देऊन पीक तणविरहीत ठेवावे. तण नियंत्रणाच्या दृष्टीने रासायनिक तणनाशकामुळे चांगल्याप्रकारे सोयाबीनमधील तणांचा बंदोबस्त झाल्याचे दिसून येते.पेरणीपूर्वफ्लुक्लोरॅलीन १ कि./हे. किंवा ट्रायफ्लुरॅलीन १ कि./हे. यापैकी कोणतेही एक तणनाशक ६०० ते ७०० लीटर पाण्यातून मिसळून जमिनीवर सारखी फवारणी करावी व वखराची पाळी देऊन जमिनीवर मिसळून द्यावे.उगवणपुर्व(पीक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा अंकुर जमिनीवर येण्याआधी) अलॅक्लोर २ किलो क्रियाशील घटक…

Continue Readingसोयाबीन पीकासाठी तन नियंत्रण

टोळधाड नियंत्रण : संकटावर कशी मात करावी : प्रभावी उपाययोजना

टोळधाड संकटावर कशी मात करावी : प्रभावी उपाययोजनाराजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांवरएक मोठं संकट पाकिस्तानातून येत आहे. हे संकट काहीदहशतवाद किंवा घुसखोरीचे नाहीय. तर, पाकिस्तानातून येणारं संकट हे टोळधाडीचं आहे. या टोळधाडीच्या संकटामुळे हजारो हेक्टरवरील पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. @टोळधाड नेमके काय आहेत @ १..टोळधाड हा नाकतोड्याचाच एकप्रकार असलेल्या टोळ कीटकांची झुंड पाकिस्तानमार्गे भारतात दाखल झाली आहे. २. राजस्थानातील १८ आणि मध्यप्रदेशातील जवळपास १२ जिल्ह्यांतील पिकांचेनुकसान करुन ते आता उत्तरप्रदेशातील झांसी आणि आग्रापर्यंत पोहचला आहे. मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी भागातून टोळधाडनी नागपूर…

Continue Readingटोळधाड नियंत्रण : संकटावर कशी मात करावी : प्रभावी उपाययोजना

सोयाबीन :कमी खर्चात चांगले उत्पादन साठी लागणाऱ्या निवीष्ठा:

खालील प्रमाणे निवीष्ठा: खालील लागणाऱ्या निवीष्ठा एक एकर साठी दिलेल्या आहेत क्षेत्र कमी जास्त तसल्यास त्या प्रमाणात बदल करावा1. सोयबीन बीयाने ३० किलो .   घरचेच वापरावे2.थायरम १३५ ग्रॅम किंवा बावीस्टीन ९० ग्रॅम कोणतेही एक बुरशीनाशक बीज प्रक्रीया करीता.3. रायझोबीयम ५०० ग्रॅम व PSB ५०० ग्रॅम बीज प्रक्रीया करीता.4. युरीया 25 किलो 5.SSP खत 150 किलो6. फोरेट 10 टक्के 4 किंलो किंवा कार्बोफयुरॉन 3 टक्के 12 किंलो कोणतेही एक. पेरते वेळेस टाकायचे आहे. खोडमाशी, चक्री भुंगा, उंट अळी प्रतीबंधक व फवारनीचा खर्च वाचवन्यासाठी प्रभावी.7.तननाशक :पेरणी नंतर व उगवनी पुर्वी पेंडिमीथॅलीन 1 किलो 400…

Continue Readingसोयाबीन :कमी खर्चात चांगले उत्पादन साठी लागणाऱ्या निवीष्ठा: