कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन

  • Post author:
  • Post category:कापुस
  • Post last modified:19 September 2024
  • Reading time:2 mins read

बऱ्याच ठिकाणी झालेल्या पाऊसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात.कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते. डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत श्री.एम.बी.मांडगेकृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आकस्मिक मर व्यवस्थापन१. अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा…

Continue Readingकापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन

अतिवृष्टीच्या दरम्यान खरीप पिकांची घ्यावयाची काळजी…..!

सतत पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर व हळद या पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. अशा परीस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच खालील नमुद केलेल्या उपाय प्रमाणे सोयाबीन, कापूस, तूर व हळद पिकामधील अतिवृष्टी नंतर पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान शेतकरी बंधुंनी अवलंबावे. 👉 सोयाबीन : सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व प्रथम…

Continue Readingअतिवृष्टीच्या दरम्यान खरीप पिकांची घ्यावयाची काळजी…..!

वेळीच करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन…..!

  • Post author:
  • Post category:कापुस
  • Post last modified:13 October 2022
  • Reading time:1 mins read

डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईतकृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणीआणिडॉ. ए.डी.पांडागळेकापूस संशोधन केंद्र, नांदेडवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी बऱ्याच ठिकाणी पावसाच्या दिर्घ उघडीप नंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात.कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते अशावेळी सिंचन दिल्यास अथवा मोठे पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा मोठे पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान…

Continue Readingवेळीच करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन…..!

कपाशीवरील बोंड सड: कारणे व उपाय योजना

  • Post author:
  • Post category:कापुस
  • Post last modified:18 September 2020
  • Reading time:1 mins read

 पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घ काळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडण रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०% डब्लू.पी.) २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. (अॅग्रेस्को शिफारस)   बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी, पायराक्लोस्त्रोबीन (२०% डब्ल्यू.जी.) १० ग्रॅम किंवा मेटीराम (५५%) अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन (५% डब्लू.जी.) (संयुक्त बुरशीनाशक) २० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५% ई.सी.) १० मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन (१८.२% डब्लू डब्लू) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४% एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १० मिली किंवा…

Continue Readingकपाशीवरील बोंड सड: कारणे व उपाय योजना

कपाशीवरील आकस्मिक मर रोग: करा उपाययोजना तातडीने..!

  • Post author:
  • Post category:कापुस
  • Post last modified:24 July 2020
  • Reading time:1 mins read

Previous Next सतत सुरु असलेल्या पावसामुळे कपाशीच्या पिकात पाणी  साचल्यामुळे जमिनीतील हवा खेळण्याची क्रिया मंदावून कपाशीच्या झाडाच्या मुळावर आकस्मिक मर ( Para Wilt) या विकृतीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.लक्षणे :   कपाशीचे झाड एका एकी मलूल होणे व पाने पिवळे पडणे , पात्या , फुले गळणे  आणि शेवटी झाड पूर्णपणे सुकून मरणे इत्यादी लक्षणे आढळतातनुकसान : प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटली असता सहज हातात येतात . पाऊस उघडल्यावर सुध्दा या रोगाची मातीत असलेली बीजे अनुकूल वातावरण म्हणजे 30 ते 35 अंश सेल्सियस तापमान मिळताच पिकाच्या मुळ्यांमध्ये प्रवेश करतात व अशी झाडे मरण्यास …

Continue Readingकपाशीवरील आकस्मिक मर रोग: करा उपाययोजना तातडीने..!

गुलाबी बोंडअळीसाठी सुरवातीच्या टप्प्याचे व्यवस्थापन:

काही भागात लवकर लागवड झालेल्या कपाशीला फुले लागली असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. काही प्रमाणात वरच्या चित्रामंध्ये दाखवल्याप्रमाणे डोमकळया दिसून येत आहेत.व्यवस्थापन:कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात.गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्‍टरी 05 या प्रमाणात लावावीत़.पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी अथवा प्रादुर्भाव जास्त असल्यास…

Continue Readingगुलाबी बोंडअळीसाठी सुरवातीच्या टप्प्याचे व्यवस्थापन:

कपाशीवरील तुडतुडे, फुलकिडे व मावा नियंत्रण व्यवस्थापन:

मावा : ही कीड १ ते २ मि.मि. लांब असून तिचा रंग पिवळा, हिरवा किंवा काळसर असतो. ही कीड आपले सोंडे सारखे तोंड झाडाच्या व पानाच्या ग्रंथीत खुपसून रस शोषण करते. ही कीड अंगातून मधासाखा चिकट पदार्थ बाहेर फेकते. त्यावर काळी बुरशी तयार होते. या किडीमुळे पाने आकसतात व बारीक होतात. तुडतुडे :ही कीड पाचरीच्या आकाराची ३ ते ४ मि.मि. लांब असून तिचा रंग फिक्कट हिरवा असतो. तुडतुडे पानाच्या खालच्या बाजूस बहुसंख्येने आढळतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे कडा पिवळसर व नंतर ताबूस होता.जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने गळून पडतात व झाडांची वाढ…

Continue Readingकपाशीवरील तुडतुडे, फुलकिडे व मावा नियंत्रण व्यवस्थापन: